नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

Started by MK ADMIN, December 31, 2009, 01:18:05 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

MK परिवाराच्या सर्व मित्र-मैत्रीणींना  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या. येणारे नवीन वर्ष सर्वाना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.

आपल्या उदंड प्रतिसादा बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. २००९ हे वर्ष आपल्यासाठी कसे गेले हे जरूर कळवा.  


Now we are a family of 4000 members with 4,530 Posts.

A New Year's resolution or a commitment is done to make your new year a better one. If someone makes resolutions to reform a habit, then there are people who want to make changes in their lifestyle. These promises are made on New Year's Day, the first day of a brand new year. These resolutions are supposed to be either fulfilled or abandoned by the end of that year.  :)

Post your New year wishes and take part in poll

For New members :
Note : To reply click on REPLY button on top right or bottom right


Read History of MK :
http://marathikavita.co.in/index.php/topic,1662.0.html

Siddhesh Baji

 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

santoshi.world


madhura


jagdish kadam


baazzzzi

बरेच mahine मराठी कवितावर काडले आणि नंतर जाणवायला लागले. मराठी लोक मनतात कि त्यांना कलेची जाणीव आहे
मुळीच नाही साधे कौतुक करायचे धाडास पण त्यांच्यात नाही. आधी त्यांना प्रतिक्रिया द्याला सोय नवती आता ती सोय करून दिली आहे तरी
त्यांचे हाथ थरथरतात   like करायला किंवा comment द्याला. मराठी लोन्कासाठी कोणी काय करावे याची सोय राहिली नाही आहे. कारण त्यांना
त्यांची किंमत नाही. कोलावारी द सारखे गाणे सौथ मध्ये एवडे पसंद नाही केले आणि महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त पसंद केले गेले. ज्या महाराष्ट्राला
classical मुसिक ची परंपरा आहे तिकडे असे गाणे चालते नवल आहे थोडे तरी. मराठी पाऊल पडते पुडे एवडेच बोलण्यात  आयुष जाणार मराठी लोन्कांची
अमराठी लोन्कांची कौतुक करण्यात त्यांना जास्त interst आहे. स्वताचे कर्तुत्व काय तर शून्य, मग एकदा मराठी मानून मेहनत घेवून काहीतरी वेगळे करणार
तेवे हे बोंबा maranar तो मराठी माणूस आमचा माणूस आहे मानून.मराठी माणूस अटकेपार झेंडे लावतो आहे खरे पण त्यांचा राहत्या घरातून त्याला हाकलून दिल्यावर
सध्या तरी एवडेच पुरे. मराठी माणसाचं इतिहास जेवडा जुना आहे तेवढाच तो kilasvana पण आहे आणि त्याचा उद्धार करायला चार lines पुरेशा नाहीत. जे लोग संताना पण सोडत
नाहीत तिकडे बाकीच्या लोंकाची काय कथा. मराठी माणसाचा बुडा खाली आता आग लागायची वेळ आली आहे आहे.