कल्पना खुप छान, पण कवितेत थोडी लय आणता येते का बघा ना, अजुन छान वाटेल...
उदा.
<<<< आई सांगे बाळा अखेरी सोडून जग जाताना
छळले आपल्यांनीच, अनंत दिल्या यातना
नाक मुरडले आईनेही आले जेव्हा जन्मा
अपेक्षा तिचीही वारस कुळाला मज हवा >>>>
लिहिताना स्वत:च एकदा गुणगुणून पाहायचे, म्हणजे आपोआप लयीत येते कविता. आगावूपणाबद्दल क्षमस्व. पण तुम्ही खरेच चांगले लिहीता म्हणुन सांगावेसे वाटले. पुलेशु