पावसा नंतर?

Started by शिवाजी सांगळे, July 04, 2014, 09:54:51 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पावसा नंतर?

मुंबई काय, दिल्ली काय?
पावसाच आगमन झालं हाय!

लोकांना थोडसं, गार वाटलं,
रस्त्यावर लगेच, पाणी साठलं!

बी.एम.सी.असो, वा एम.सी.आर,
प्रशासनाने केल, जनतेला ठार!

टैक्स घेता, तशी सेवा द्या,
नागरिकांना, जरा आराम दया!

नाही प्रश्न फक्त, दोन शहरांचा,
सवाल आहे सर्व, स्थानिक प्रशासनाचा!


© शिवाजी सांगळे २.७.२०१४
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

dipak chandane


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९