राहुन गेला शेवट

Started by Gajendra Valvi, April 08, 2015, 11:23:01 AM

Previous topic - Next topic

Gajendra Valvi

कवी लिहितो त्याच्या प्रेयसी च्या आठवणीत एक कविता
साधी सरळ पण शब्दांचे जाळ असते त्याची कविता

पहिल्या पावसाच्या सरिन्नी भिजलेलीे त्याची कविता

पावसाच्या टपोर्या थेबांचि आठवण करून देते त्याची कविता

भिजलेल्या त्या पावसात टिपरी वरच्या चहाचा गंध असते त्याची कविता

ती सुंदर पायवाट आणि गपांची साथ आठवण करून देते त्याची  कविता

पण नसे जसा शेवट कधी प्रेमाला
तसाच राहुन गेला शेवट या कवितेला

गजेंद्र वळवि