शाळेत असतानाच मला कविता खूप आवडायच्या.... पण अस कधी वाटलं नाही की मी कविता करू शकेल. ऑफिस मध्ये मला खूप मोकळा वेळ भेटायचं मग त्या वेळेमध्ये मी विषय सुचवायचो, शब्द मांडायचो अशा रीतीने हळू हळू जमू लागली, कविता कशी ही मांडलेली असो पण ती लोकांपर्यंत कितपत पोचेल, त्यांना आवडेल याला जास्त महत्व आहे, आणि मी देखील तेच करतो, माझे विचार लोकांना आवडतात म्हणून माझा उसाह वाढतो..... धन्यवाद!