खरच हा फार गंभीर विषय आहे . शिक्षण म्हणजे खेळच झाला आताशा . नवनवीन सर्कुलर निघतात ,त्यात शिक्षणाला मजाकच बनवून ठेवलंय जसं . नवीन रुल्स असतात त्यातले बरेच एका सामान्य माणसाला माहित सुद्धा नसतात . आता हे काय नवीनच ?आठवी पर्यंत जर कुणालाच नापास केलं नाही तर दहावी आणि बारावी किती कठीण जाणार त्यांना ,कारण आठवी पर्यंत अभ्यासाची सवय राहणारच नाही कुणाला ,CBSE मध्ये तर दहावीची परीक्षा पण पर्यायी केली ,एकतर बोर्डाची द्या किवा शाळेतच ओर्गनाइज केली जाते ,हा सिब्बल यांचा नवीन रूल आहे ,त्याचे परिणाम काय हे कुणीच सांगत नाही ,अश्या मुलांना ज्यांनी शाळेची परीक्षा दिली ,त्यांना पुढे जर poly करायचं असेल तर ते त्यासाठी योग्य पात्रता नाही असं सांगितलं जातं ,त्यांना admission मिळत नाही. ते फक्त अकरावीच करू शकतात आणि ते पण त्याच शाळेत . ……. सुनिता