आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक

Started by chetan (टाकाऊ), November 28, 2009, 12:48:55 AM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक
आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक

सरे प्रहर आपल शहर गर्दीचा कहर ,
त्या गर्दित तू माला आणि मी तुला शोधयचो
शोधता शोधता आपणच मग हरवायचो ,
एकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरयाचो
जसे एकाच ट्रेन मधे वेगळ्या डब्ब्यात शिरायचो
अधून मधून दूर जायची आपली सवय तिथलीच
तुझ गाव कुठल आणि तुझी पायवाट कुठली
एकमेकांशी उगाच अशी चेष्ठा करायचो
गोंधललेले चेहरे आपले हसत हसत पहायचे
तीच चेष्ठा खरी होइल कधीच वाटल नव्हत
गर्दित तेव्हा डोळ्यात कधी पानी दाट्ल होत
आता वय निघून चाललय हलक्या हलक्या पावलानी
त्यात माला वेड्लय पुन्हा तुझ्या जुन्या सावलीनी
एक एक सावलीत माला उनासारख सार लख्ख आठवतय
एकटयामध्ये उठवून माला गर्दित कोणी पाठवतय

मी उठून येन ही ,मागे वलुन पहिन ही ,मलाच शोधत राहीन ही ,गर्दित हरवून जाईंन ही .

तुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक
तुला मात्र तुझ कोणी पाठवेल की नाही कुणाच ठाउक

आलीस तरी तुला सगळ आठवेल की नाही कुणाच

आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक
आता तु़ला सगळ जुन आठवेल की नाही कुणाच ठाउक

manoj joshi

या कवितेचे मुळ कवी- प्रसाद कुलकर्णी...