भेटण्यास आलि तु अन
पाउस सुरु झाला होता,
थांबण्यास मज जवळ
किति सुंदर बहाणा होता.
बाहेर पाउस, गारठा हवेत.
आग देहात, कंपने ह्रुदयात.
कमनिय बांधा तुझा,
धिर धरु किति,
हा वेडा एकांत
मनांस आवरु किति.
घडावयाचे विपरीत,
नेमके तेच घडले.
घेतले मिठित तुजला
भान आपले हरपले.
चुंबिता मधाळ ओठांना
गालावर पसरली लालि,
फिरता हात वक्षावर
सारी तनु थरथरली.
भान नसे वसनांचे,
देह आपुले मिठित असे,
सोड ति सारी लाज,
साथ प्रेम चेष्टेस दे सखे.
रमलो देहात आपण
काळांचे भान राहिले नाहि,
पाऊस केंव्हाच थांबला होता,
तिकडे लक्ष गेलेच नाहि.
---auther unknown