** कवित्व **
मी माझ जीवन
तुला अर्पण केल
मी माझ सर्वस्व
तुला देऊ केल
एवढ करूनही तू
म्हणतेस काय केल
हे ऎकून माझ
अंत:करणही मरून गेल
मन रक्ताळल, ठेचाळल
तरी त्यास आपलस केल
अखंड पेटलेल्या त्या मना
क्षणात शांत केल
फक्त रस्ता बदलला
म्हणून सगळ संपत गेल
तुझ्यामुळेच हे निथळ
कवित्व उदयास आल .
विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359