संदीप खरे हा कवी एवढा काही चांगला नाई हं. त्याची एकच चांगली कविता ती म्हणजे कसे सरतील सये.
बाकी निव्वळ पोकळ लिहीतो हो. पण लोकांना कवितेची जाण नसल्यामुळे असे पोकळ लोकच मोठे केले जातात.
अरे मनोहर ओक काय लिहायचा वा जी वा उद्धव शेळके, दिपुचित्रे वा वा संदीप खरे हा गल्लीसम्राट कवी आहे.
चांगली कविता वाचा मग कळेल