आयुष्य

Started by pomadon, September 08, 2009, 08:04:16 PM

Previous topic - Next topic

pomadon


               आयुष्य
               
जीवन किती वर्षे जगला,
            ह्यापेक्षा कसं जगला,
       ह्याला महत्त्व आहे !!!!!
       तसं नसतं तर,
       चंदनाचं नावही राहिलं नसतं
                 सर्वांनी वडाचं कौतुक केलं असतं !!!!!

gaurig

जीवन किती वर्षे जगला,
            ह्यापेक्षा कसं जगला,
       ह्याला महत्त्व आहे !!!!!
       तसं नसतं तर,
       चंदनाचं नावही राहिलं नसतं
                 सर्वांनी वडाचं कौतुक केलं असतं !!!!!

Apratim vichar........

yadunath bhagwat

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' या शिवरायांच्या सूत्राची पुरती ओळख आजही आम्हाला पटलेली नाही. 'मराठा' म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक. अशा प्रत्येकाला राजांनी जवळ केले. जाती-जातींमध्ये आज जो विखार दिसतो आहे, तसा तेव्हा असता तर शिवरायांचे स्वप्न साकारच होऊ शकले नसते.