बलिदान त्या महान हुताम्यांच

Started by marathi, February 15, 2009, 07:44:22 PM

Previous topic - Next topic

marathi

==================================
चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .
मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.
दोन चार दिवसात हे सार बदलून जाईल
राजकरन याचे फक्त वाढत राहिल
आज शिवराज गेले , उदया आबा जातील
फक्त मतांचा आणि मतांचा फायदा पक्ष पाहतील
सरकार "यो करेंगे , त्यों करेंगे " गात राहिल
विरोधी पक्ष नाही, नाही करत साथ जाईल.
गुप्तचर यंत्रनेत भ्रास्ताचाराची किड भर भरून वहिल
पकडले तर जुन्याचा शिवराज, नव्याच स्माईल
ठोस काही उत्तर यांना मिळनारच नाही .
पाक व्याप्त कश्मीर वर हल्ला केल्यास
मतांच गणित जुळनार नाही
त्या पेक्ष्या घोंघडे भिजत ठेवणे हे जास्त चांगल
सलमान , संजू प्रकरणी कसे लोकानाच टांगल
आजचे शहीद , उदया आठवणार ही नाहीत
पुढचा हमला होस तोवर या हल्ल्याचा निकाल,
तपास चालु , पाकिस्तान कडून चाल ढकल ?
तेव्हा पुन्हा चैनल वाले ही जुनी मढ़ी काढतील
सत्य कमी यांचीच मिर्ची जास्त भरतील .
बलिदान त्या महान हुताम्यांच
इतके मात्र करुन राहिल .
सामान्य मानसाच्या दुवेने
स्वर्ग ही त्याना मिळून जाईल
==================================
सुगंध
==================================