मैत्रीतली जाणीव

Started by हर्षद कुंभार, December 24, 2010, 01:20:09 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

कधी कधी काय होते ना , आपल्या सोबत असणारे मित्र असतात ,   जेव्हा ते सोबत असतात तेव्हा त्यांना आपण इतकेसे मनात नाही.   पण ते सोडून जातात आपली पासून दूर होतात तेव्हा त्यांची उणीव भासते ,   त्यांचे आपल्या आयुष्यातले महत्व कळते . काहीसा असाच अनुभवातून ही कविता जन्माला आली .     

Prachi


हर्षद कुंभार


rudra


puja


aspradhan


हर्षद कुंभार